पिछला पृष्ठ

आवर्तन -



हा कार्यक्रम मुख्यत्वे देशातील महापुरूषांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो. आपल्या देशातील मोठ-मोठे महापुरूष, संत, स्वातत्र्यवीर, विचारक व चिंतक होऊन गेलेत. त्यांची शिकवण व त्यांच्या आयुष्यातून काही बोध घ्यावा या हेतुने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात व्याख्याने, गीते, व इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात.


>>छायाचित्र बघा